छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहरात विविध ठिकाणी साजरी



छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर  प्रेम अनेक शतकांनंतरही कायम - दत्ता जाधव

     नगर - महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमध्ये अनुकुल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केलेशिवाजी महाराजांनी अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवलेशिवाजी महाराजांना जनतेचे मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहेत्यांचा आदर्श आज अनेक शतकापासून सर्वाना मार्गदर्शक आहेअसे प्रतिपादन नंदनवन मित्र मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव यांनी केले.

     टिळकरोड येथील नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुतेमंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधवमाजी महापौर भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरसंभाजी कदमयोगीराज गाडेदिपक खैरेसंतोष गेनाप्पाआदेश जाधवअशोक तुपेविशाल जाधवऋषी जाधवरवी जाधव आदि उपस्थित होते.

     पुढे बोलतांना दत्ता जाधव म्हणालेशिवसेनेच्यावतीने शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होत असतेपरंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंधने असल्यास ती मर्यादित स्वरुपात साजरी होत आहेशिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणारे स्व.अनिल राठोड यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीअसेही त्यांनी सांगितले.

     यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासास उजाळा दिलाकार्यक्रमास  विशाल गायकवाडविकास सपाटेकुणाल गवळीगणेश औशिकरविशाल लोळगेसचिन गोरेप्रविण सपाटेगणेश जाधवविकी हिरणवाळे आदि उपस्थित होते.

--------

     

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने भव्य अश्वारुढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला सुरेखा कदम

     नगर - शिस्तबद्ध लष्कर  सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केलेशिवाजी महाराजांनी स्त्रीयांचा नेहमीच आदर केलाशत्रूच्या स्त्रीयांना मान-सन्मान करुन पाठविणारे शिवाजी महाराज त्याकाळातील आदर्श राज्यकर्ते होतेहा त्यांचा मोठेपणा त्यावेळेच्या सत्ताधिशांनीही मान्य केलामराठी साम्राज्याचे संस्थापन उत्कृष्ट योद्धाआदर्श शासनकर्तासर्वसमावेशकसहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविलाअसे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.

     माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अश्वारुढ पुतळा उभारुन अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुतेमाजी शहरप्रमुख संभाजी कदममाजी महापौर सुरेखा कदमभगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरसंजय शेंडगेदत्ता कावरेसचिन शिंदेविजय पठारेयोगिराज गाडेदत्ता जाधवसंतोष गेनाप्पामहिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकरशहराध्यक्षा अरुणा गोयल आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले,  महाराष्ट्रांचा स्वाभिमान आणि भारतीय गणराज्याचे महानायक म्हणून ओळखल्या जाणार्या शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून अनेक वर्षे मुघलांशी लढा देऊन त्यांना धूळ चारली होतीशिवाजी महाराजांचे चरित्र आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेशिवसेनेच्यावतीनेही सर्वसामान्यांचे प्रश् सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन महाराजांना अभिप्रेत असलेले कार्य करत आहेअसे सांगितले.

     याप्रसंगी दिलीप सातपुतेभगवान फुलसौंदरअभिषेक कळमकर यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलायाप्रसंगी रमेश परतानीशरद कोकेअशोक कानडेविराज कदमदिपाली आढावसोनू सैंदाणेअप्पू बेद्रे आदि उपस्थित होते.

--------

दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे शिवसेनेच्यावतीने स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले दिलीप सातपुते

     नगर - शौर्यपराक्रमशारीरिक क्षमताध्येयवादकुशल संघटनकडक  नियोजनबद्ध प्रशासनमुत्सद्दीपणाधाडसद्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतातसतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमानती स्वराज्यनिष्ठ आजही महाराष्ट्राला प्रेरणा देतेप्रशासनलष्करआरमारदुर्गव्यापारउद्योग या क्षेत्रातच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केलेअसे नाही तर धर्म  भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रातही नवे पायंडे पाडलेनवे दंडक निर्माण केले आहेतअशा थोर जाणता राजाची प्रेरणा सर्वांना मिळावीयासाठी युवकांनी काढलेल्या शिवज्योतीचे स्वागत करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतोअसे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केेले.

     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे एस.टी.स्टॅण्ड येथील महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने स्वागत करण्यात आलेयाप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुतेग्रा.पं.सदस्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर,  माजी महापौर भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरअरुणा गोयलयोगिराज गाडेगोरख बेरडमहेंद्र बेरडप्रशांत बेरडआदित्य बेरडज्ञानेश्वर कराळेभाऊ बेरडबाबा करोडेआदिनाथ साळूंके आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी आशा निंबाळकर म्हणाल्याछत्रपती शिवाजी महाराज हे लहानांपासून थोरांचा आदर्श आहेतशिवचरित्रांचे स्मरण सर्वांना व्हावेत्यांनी चेतवलेली चेतना जागृत रहावीयासाठी युवकांनी काढलेली ही शिवज्योत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभारची साक्ष देत आहेयुवकांनीमध्ये महाराजांविषयी असलेला आदरभाव हा कायम राहिलअसे सांगून युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

     याप्रसंगी भगवान फुलसौंदरअभिषेक कळमकरअरुणा गोयल आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श जीवनपद्धतीचे अनेक उदाहरणे सांगितले.

-------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post